
नाशिक – सप्तश्रृंगी गडावर बोकड बळीला उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे; मात्र न्यायालय हे संरक्षण आणि कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी केलेली व्यवस्था आहे; पण जर न्यायालय चुकीचा किंवा समाजघातक निर्णय घेत असेल, तर त्याचा आपण सर्वांनी सुजाण नागरिक म्हणून विरोध करायला हवा, असे मत व्यक्त करत महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी बोकड बळीच्या निर्णयाला विरोध केला आहे.
सप्तश्रृंगी गडावर दसर्याला बोकडबळी देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. आदिवासी बांधवांच्या सान्निध्यात श्री सप्तश्रृंगीमातेचे स्थान असल्याने ते हा विधी करत असतात. या विधीला शेकडो भाविक उपस्थित असतात. ‘बोकड बळी न दिल्यास गडावर आपत्ती कोसळते’, असा भाविकांचा समज आहे.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !