म्हणे सर्वधर्मसमभाव !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘बालवाडीतील मुलगा आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला तरुण यांचे शिक्षण सारखेच आहे’, असे आपण म्हणत नाही. तशीच स्थिती इतर तथाकथित धर्म आणि हिंदु धर्म यांच्यात असतांना ‘सर्वधर्मसमभावा’चा घोष करणे, यासारखे दुसरे अज्ञान नाही. ही गोष्ट विविध धर्मांचा अभ्यास केल्यास कोणाच्याही लक्षात येईल; पण अभ्यास नसल्याने ‘प्रकाश आणि अंधार समान आहेत’, असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे ‘सर्वधर्मसमभावी’ झाले आहेत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले