
श्री गणेशचतुर्थीला, तसेच गणेशोत्सवाच्या काळात, म्हणजे अनंत चतुदर्शीपर्यंत गणेशतत्त्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा १ सहस्रपटीने कार्यरत असते. गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हा जप सतत करा.
( संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति – भाग १’)
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे