हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

१५ ऑगस्ट या दिवशी दक्षिण भारतातील शृंगेरी, कांची आणि रामचंद्रपुरा या ३ मोठ्या मठांवर आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्या ४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली.