राष्ट्राच्या परमावधीच्या अधोगतीचे कारण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षणप्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले