भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे राजस्थानचे काँग्रेस सरकार  !

फलक प्रसिद्धीकरता

भरतपूरमधील (राजस्थान) आदिबद्री धाम आणि कनकाचल येथे होत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणी साधू-संत ५५० दिवस आंदोलन करत आहेत. या वेळी ६५ वर्षीय विजय दास या संतांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.