
अमरावती – ४ जुलैच्या मध्यरात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील आसपासच्या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धवट असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे स्थानिकांच्या घरात पाणी घुसले. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतातही पाणी शिरले. अनेक गावांतील वीजपुरवठा मध्यरात्रीपासून बंद आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील माधान ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे तेथील नाल्याची अपेक्षित खोली झाली नाही. त्यामुळे नाल्यांवरून पाणी वहात आहे. हैदतपूर वडाळा येथेही नाल्याला आलेल्या पाण्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
मुंबईतील आंदोलनातून फहाद अहमद कह्यात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण भक्तीमय वातावरणात पार पडले !
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा