हिंदु राष्ट्रात ‘आयुर्वेदा’चे महत्त्व !

परात्पर गुरु डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय येथे ‘आयुर्वेद’ हा विषय लहानपणापासून शिकवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना लहानपणापासूनच आरोग्याविषयी माहिती ज्ञात होऊन ते रोगराईपासून दूर रहातील.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले