वेद, शास्त्र, स्मृती वगैरेंच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.
गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्लक
नूतन लेख
- रामाची भक्ती करण्याने आपला संसार हा सुखाचा होईल
- भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच !
- नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल !
- भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे, हाच जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त होण्याचा उपाय !
- गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हा आपला परमार्थ !
- हिंदूंनी बलप्राप्तीसाठी करावयाची प्रार्थना !