नवी देहली – मुख्य प्रवाहापासून दूर रहाणे (फ्रिंज) हे भाजपच्या वृत्तीतच आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नूपुर शर्मा प्रकरणी केले आहे. ‘भाजपच्या कट्टरतेमुळे जगात भाजपच्या प्रतिमेला हानी पोचली आहे’, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (राहुल गांधी आणि काँग्रेस हे किती समाजाभिमुख आहेत ? काँग्रेसने सत्ताकाळात हिंदूंना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे अशांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कोण आहेत किंवा नाही ? याविषयी बोलण्याचा काय अधिकार ? – संपादक)
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > (म्हणे) ‘मुख्य प्रवाहापासून दूर रहाणे, ही भाजपची वृत्ती !’ – राहुल गांधी
(म्हणे) ‘मुख्य प्रवाहापासून दूर रहाणे, ही भाजपची वृत्ती !’ – राहुल गांधी
नूतन लेख
- कणकुंबीनंतर आता नेर्से, खानापूर येथून पाणी वळवण्यासाठी कर्नाटकच्या हालचाली
- Waqf Board Property Ravi : मंदिरांच्या संपत्तीचे सरकारीकरण होते, तसे वक्फ बोर्डाचे सरकारीकरण का होत नाही ?
- Discrimination Against Hindus Ravikumar : नागमंगलमध्ये हिंदूंना एक न्याय, तर मुसलमानांना दुसरा न्याय ! – आमदार रविकुमार
- Padmanabha Temple Court : पेर्डूरु (कर्नाटक) येथील प्राचीन अनंत पद्मनाभ मंदिराला धक्का न लावता राष्ट्रीय महामार्ग बांधा ! – न्यायालय
- Taslima Nasrin On Bangladesh : बांगलादेशातील अराजकतेच्या मागे कट्टरतावादी इस्लामी गटाचा हात ! – तस्लिमा नसरीन
- Guruvayur Temple Ban : गुरुवायूर मंदिरातील नादपंथल भागात चित्रीकरणावर बंदी