(म्हणे) ‘मुख्य प्रवाहापासून दूर रहाणे, ही भाजपची वृत्ती !’ – राहुल गांधी

राहुल गांधी

नवी देहली – मुख्य प्रवाहापासून दूर रहाणे (फ्रिंज) हे भाजपच्या वृत्तीतच आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नूपुर शर्मा प्रकरणी केले आहे. ‘भाजपच्या कट्टरतेमुळे जगात भाजपच्या प्रतिमेला हानी पोचली आहे’, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (राहुल गांधी आणि काँग्रेस हे किती समाजाभिमुख आहेत ? काँग्रेसने सत्ताकाळात हिंदूंना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे अशांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कोण आहेत किंवा नाही ? याविषयी बोलण्याचा काय अधिकार ? – संपादक)