
नवी देहली – मुख्य प्रवाहापासून दूर रहाणे (फ्रिंज) हे भाजपच्या वृत्तीतच आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नूपुर शर्मा प्रकरणी केले आहे. ‘भाजपच्या कट्टरतेमुळे जगात भाजपच्या प्रतिमेला हानी पोचली आहे’, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (राहुल गांधी आणि काँग्रेस हे किती समाजाभिमुख आहेत ? काँग्रेसने सत्ताकाळात हिंदूंना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे अशांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कोण आहेत किंवा नाही ? याविषयी बोलण्याचा काय अधिकार ? – संपादक)
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी