गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक

गुरुकृपा सतत हवी

प. पू. भक्तराज महाराज

गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करीत रहाणे आवश्यक असते.