
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांनंतर आता प्रशासनाने कर्मचार्यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर चालू केले आहे. ‘साडेसहा सहस्र कर्मचार्यांपैकी ५ सहस्र कर्मचार्यांचे स्थानांतर सुरक्षितस्थळी करण्यात आले आहे’, अशी माहिती सूत्रांनी दिली. या कर्मचार्यांची भरती जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधानांनी वर्ष २०१५ मध्ये घोषित केलेल्या विकास योजनेनुसार करण्यात आली आहे. यासह इतर काश्मिरी हिंदू आणि अन्य राज्यांतून आलेले हिंदू यांनाही सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
सौजन्य रिपाब्लिक टीवी
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !
श्री तुळजाभवानी (नवीन) बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय !
Mathura Krishna Janmasthan Donation : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानाला मिळणार्या देणगीची चौकशी व्हावी ! – हिंदुत्वनिष्ठ दिनेश फलाहारी