
मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभीपासूनचा वाचक आहे. या दैनिकात सर्व सत्य लिहिले जाते. समाजाला सद्यःस्थितीत आवश्यक आहे, ते लिहिले जाते. उत्सव, सण यांची चांगली माहिती मिळते. प्रतिदिन दैनिक वाचल्यावर आत्मिक समाधान मिळते. एक दिवस दैनिक वाचले नाही, तर चुकल्यासारखे होते.
धर्मशिक्षणावरील आणि साधकांच्या साधनेविषयीचे लेख वाचल्यावर प्रत्यक्ष पूजेपेक्षा मानसपूजेकडे वळावेसे वाटते. हिंदूंवरील आघात, हलाल प्रमाणपत्राची समस्या आदी गोष्टींविषयी वाचल्यावर ‘योग्य काय ?’, ते समजते.
– श्री. रामचंद्र करंबळकर, खडपाबांध, फोंडा, गोवा. (१६.४.२०२२)
जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील ढिसाळ कारभार आणि नागरिकांची फरफट !
आळंदी (जिल्हा पुणे) बसस्थानकातील फलाटांच्या नावाच्या पाट्या गायब
आनंदी, प्रेमळ आणि सहनशील वृत्तीच्या रत्नागिरी येथील कै. (सौ.) कविता औंधकर (वय ७२ वर्षे) !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : संस्कारमूल्ये