
मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभीपासूनचा वाचक आहे. या दैनिकात सर्व सत्य लिहिले जाते. समाजाला सद्यःस्थितीत आवश्यक आहे, ते लिहिले जाते. उत्सव, सण यांची चांगली माहिती मिळते. प्रतिदिन दैनिक वाचल्यावर आत्मिक समाधान मिळते. एक दिवस दैनिक वाचले नाही, तर चुकल्यासारखे होते.
धर्मशिक्षणावरील आणि साधकांच्या साधनेविषयीचे लेख वाचल्यावर प्रत्यक्ष पूजेपेक्षा मानसपूजेकडे वळावेसे वाटते. हिंदूंवरील आघात, हलाल प्रमाणपत्राची समस्या आदी गोष्टींविषयी वाचल्यावर ‘योग्य काय ?’, ते समजते.
– श्री. रामचंद्र करंबळकर, खडपाबांध, फोंडा, गोवा. (१६.४.२०२२)
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुपौर्णिमा
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
कै. (श्रीमती) उषा बोकाडे यांच्या रुग्णाईत स्थितीत आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
गुरुकृपेच्या बळावर ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाची निर्मिती आणि कार्य !
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च ; मात्र विद्यार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित !