असा आदेश सर्व राज्यांनीही द्यावा !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटक सरकारने ‘कोणत्याही पशूची हत्या करतांना त्याला बेशुद्ध करणे आवश्यक आहे’, असा आदेश दिला आहे. हलाल मांसाच्या वेळी प्राण्यांची गळ्याकडील नस कापून रक्तस्राव होऊन त्याची हत्या केली जाते. अशा हत्यांवर या आदेशामुळे बंदी येणार आहे.