संतांनी समष्टी प्रसारकार्य करण्यामागील कारण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार 

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले