काँग्रेसला जनता नाकारत असल्यामुळे काही वर्षांत हा पक्ष इतिहासजमा होईल. हे लक्षात घेता अशा सल्ल्याचा काही उपयोग होणार नाही, हे वाड्रा यांनी लक्षात घ्यावे !

उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळणार नाही, हे मतदानोत्तर चाचणीतून उघड झाले होते. याच अनुषंगाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी मतमोजणीच्या आदल्या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ट्वीटद्वारे संदेश दिला. त्यात त्यांनी लिहिले, ‘राज्यात दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार नसतांनाही तुम्ही ज्या प्रकारे जनतेसाठी लढलात आणि राजकारणाचा खरा उद्देश असलेल्या जनसेवेसाठी कटीबद्ध राहिलात, याचा मला फार अभिमान आहे. आपला लढा नुकताच चालू झाला आहे. आपल्याला धैर्याने आणि नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे.’
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !