फलक प्रसिद्धीकरता
राजस्थानच्या रुपपुरा येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील निर्मला कामड या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना ‘हिंदुईझम् : धर्म या कलंक ?’ या पुस्तकाचे वितरण केले. या प्रकरणी पालकांनी केलेल्या विरोधानंतर जिल्हा शिक्षण अधिकार्यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?