हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

कथित पुरोगामी लेखिका शालीन मारिया लॉरेन्स यांनी ‘फेसबूक’वर ‘तमिळनाडूमध्ये भाजपची ‘वाढ’ रोखायची असेल, तर लोकांचे धर्मांतर करणे आवश्यक आहे’, असे मत प्रदर्शित केले आहे.