फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकातील एका महाविद्यालयामध्ये हिंदु विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत बुरखा घालून आलेल्या एका विद्यार्थिनीचा वैध मार्गाने विरोध केला असता तिने ‘अल्ला हू अकबर’ म्हणत विरोध केला. त्यामुळे तिला इस्लामी संस्था ५ लाख रुपये देणार आहे.
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?