भारताच्या दुरावस्थेवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हाच उपाय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘कुठे इंग्लंडहून आलेले मूठभर इंग्रज संपूर्ण भारतावर काही वर्षांतच राज्य करू लागले, तर कुठे स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांच्या काळात दुभंगलेल्या भारतावरही राज्य करता न येणारे शासनकर्ते ! आणि कुठे प्रतिदिन हिंसाचाराच्या बातम्या असलेले आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे राज्य ! यावर उपाय एकच आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले