परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘बरेच जण लाच घेऊन काम करतात, तसे बर्‍याच मतदारांचे झाले आहे. ते पैसे देणार्‍याला मत देतात. मतदारांना लाच देणारे निवडून येऊन राज्य करतात. त्यामुळे तथाकथित लोकशाहीत देशाची दशा केविलवाणी झाली आहे. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करून ते साधना म्हणून सर्वस्वाचा त्याग करणार्‍यांच्या हाती सोपवणे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले