
नवी देहली – वेगळ्या विदर्भ राज्यनिर्मितीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिले. गेली अनेक वर्षे ‘विदर्भ स्वतंत्र राज्य करावे’, अशी मागणी केली जात आहे. यासाठी विदर्भवासियांनी आंदोलनेही केली आहेत. नित्यानंद राय म्हणाले की, नवीन राज्य निर्मितीचे व्यापक परिणाम आहेत. त्याचा थेट परिणाम देशाच्या संघीय राजकारणावर होतो.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
मूर्तीवर रासायनिक लेपन करणार कि नाही ? याविषयी अद्यापही अस्पष्टता !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !