परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे की, ज्यामध्ये प्रत्येक जिवाचा उद्धार होण्याविषयी विचार केला आहे. त्यामुळे एखाद्याला हिंदु धर्मात जन्म मिळाल्यास, तो त्याचे क्रियमाण वापरून याच जन्मात ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो. याउलट अन्य पंथ मनुष्यनिर्मित असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पंथात सांगितल्याप्रमाणे कितीही साधना केली, तरी त्यांची एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. त्यामुळे ईश्वराने एखाद्याला ‘याच जन्मात ईश्वरप्राप्ती व्हावी’, या उद्देशाने हिंदु धर्मात जन्म देऊनही तो धर्मांतर करत असल्यास तो ‘ईश्वरप्राप्तीची मोठी संधी गमावत आहे’, हे त्याने लक्षात घ्यावे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
एकमेवाद्वितीयत्व असा हिंदु धर्म !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७९ वर्षे) यांचा साधना प्रवास !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या आणि शारीरिक त्रासांतही नृत्यकलेतून आनंद मिळवणार्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !