चुकांमधून न शिकणारे हिंदू !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सर्वसाधारण व्यक्ती चूक झाल्यावर सुधारते; मात्र ‘सध्याच्या व्यवस्थेने देशाला रसातळाला नेले आहे’, हे लक्षात घेऊनही भारतातील हिंदू देशाची स्थिती सुधारण्यासाठी सात्त्विक राज्यकर्ते निवडून देत नाहीत.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले