फलक प्रसिद्धीकरता
कृषी कायद्यांच्या विरोधात ४० शेतकरी संघटनांनी २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. काँग्रेस, बसप या राजकीय पक्षांसह बंगाल, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि केरळ येथील सरकारांनी बंदला समर्थन दिले आहे.
कृषी कायद्यांच्या विरोधात ४० शेतकरी संघटनांनी २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. काँग्रेस, बसप या राजकीय पक्षांसह बंगाल, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि केरळ येथील सरकारांनी बंदला समर्थन दिले आहे.