आता तरी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे डोळे उघडतील का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती हानीकारक आहेत’, हे विज्ञानाने सिद्ध केल्याने हिंदु धर्मात सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी विज्ञानाला धरून असते, हे सिद्ध झाले आहे. आता तरी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे डोळे उघडतील का ?’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले