परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सध्याच्या काळात प्रत्येक भारतियाला महागाई, भ्रष्टाचार, आतंकवाद, असुरक्षितता यांसारख्या अनेक समस्या सातत्याने भेडसावत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांमध्ये वाढ होत आहे. पूर्वी युगानुयुगे भारताची अशी स्थिती नव्हती. गेल्या शतकांपासून हिंदूंनी पाश्चात्त्य जीवनशैलीचे अंधानुकरण केल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
अन्य धर्मियांचे ध्येय आणि हिंदूंचे ध्येय यांतील भेद !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
कठीण वाटणारी निष्काम साधना साधकांना सहजतेने करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !