सातारा, १५ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा जिल्हा सत्र न्यायालयाजवळील ओढ्यामध्ये चारचाकी कोसळून अपघात झाला. त्यात कोल्हापूर येथील अनिकेत कुलकर्णी आणि आदित्य घाटगे हे २ युवक ठार झाले, तर देवराज माळी गंभीर घायाळ झाले आहेत. माळी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
सातारा अपघातात कोल्हापूर येथील २ युवक ठार !
नूतन लेख
- शिरपूर (जिल्हा धुळे) येथे टोलवसुलीच्या विरोधातील आंदोलन रहित !
- भाजपचे आचार्य पवन त्रिपाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष
- आज वाशी येथे ‘भरतनाट्यम् अरंगेत्रम्’चे सादरीकरण !
- नवी मुंबईत पाणीपुरवठा विलंबाने चालू झाल्याने रहिवाशांचे हाल
- पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न !
- राजकीय स्वार्थासाठी काहींचे बांगलादेशींना साहाय्य ! – नरेंद्र पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळ