भाषेच्या विकासाबाबत शासनकर्त्यांचा नाकर्तेपणा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

देशात शासकीय पत्रव्यवहार भारतीय भाषांमध्ये केलेल्या मजकुरात व्याकरणाच्या ढोबळ चुका दिसून येतात. आपल्याला भाषेचा विकास करण्यासाठी कोणत्याही स्तरावरील आर्थिक पाठबळाची आवश्यकता नसते. केवळ शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे भारताची भाषांच्या बाबतीतही दयनीय स्थिती झाली आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले