
मुंबई – राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून चालू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर यावर कार्यवाही होईल, असे त्यांनी म्हटले. सध्या इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग चालू करण्यात येणार आहेत. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या कोरोनाविषयक नियमावलीच्या आधीन राहून शाळा चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ६ ऑगस्ट दिवशी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !