परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘तिसर्‍या महायुद्धात जिवंत रहाण्यासाठी जे लायक असतील, त्यांना देव जिवंत ठेवील, इतरांना नाही; म्हणून ‘कोण जिवंत राहील आणि कोण नाही ?’, याचा विचार करू नये.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले