कुठे नोबेल पारितोषिक मिळवणारे, तर कुठे ऋषि-मुनी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

यासंदर्भात बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ?

‘नोबेल पारितोषिक मिळवणार्‍यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकि ऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठ ऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले