गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा संदेश

पृथ्वीवर अधर्म माजल्यावर ईश्वर अवतार घेतो आणि भक्तांचे रक्षण करतो. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही) असे भगवान श्रीकृष्णाने भक्तांना वचन दिले आहे. श्रीराम-श्रीकृष्ण आदी अवतारांनी अनेक लीला करून भक्तांचे रक्षण केले. प्रभु श्रीरामचंद्रांनी समस्त जिवांचे कल्याण करणारे रामराज्य स्थापले. भगवान श्रीकृष्णाने दुष्ट कौरवांचा पराभव करून धर्मराज्य स्थापले. कलियुगातही धर्मसंस्थापनेचे महान कार्य श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभले आहे. जसे रामरायाच्या कार्यात सहभागी होऊन वानरसेनेने स्वतःचा उद्धार करून घेतला, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या धर्मसंस्थापनेच्या दैवी कार्यात सहभागी होऊन जीवनाचे सार्थक करून घ्या !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०२१)
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
गुरुपौर्णिमेला ५ दिवस शिल्लक
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली : वैराग्यस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !