
सातारा, १३ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यातील दळणवळण बंदी हटवण्यात यावी, अशी मागणी सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर पाठोपाठ आता पाचगणी येथील व्यापार्यांनीही केली आहे. १२ जुलै या दिवशी पाचगणी येथील व्यापार्यांनी दळणवळण बंदी हटवण्याचा विचार व्हावा, यासाठी बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला उभे राहून मूक आंदोलन केले. या वेळी व्यापार्यांनी हातामध्ये फलक धरले होते. महाबळेश्वर आणि पाचगणी येथील व्यापार हा पर्यटनावर अवलंबून आहे.
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
देवभूमी कचर्याने भरू नका ! – Foreign Women Tourist