
कोल्हापूर – गांधीनगरच्या मुख्य रस्त्यापासून जवळच पंचगंगा नदी असून दोन्ही बाजूला मोठी व्यापारी संकुले आहेत. या रस्त्यावरील सर्व गटारी प्लास्टिक आणि इतर कचरा यांनी तुडुंब भरल्या आहेत. याचसमवेत गडमुडशिंगीहून आलेला ओढा कचर्याने तुडुंब भरलेला आहे. पावसाळ्यात ही गटारे तुंबून दुकानांमध्ये पाणी जाऊन प्रचंड हानी होते. तरी पंचगंगा नदीकाठी असणार्या उंचगाव, गांधीनगर येथील ओढे-नाले, गटारी पावसाळ्यांपूर्वी स्वच्छ कराव्यात, अशा मागणीचे निवेदन करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी