सरकारने जनतेकडून साधना करवून घ्यावी !

फलक प्रसिद्धीकरता

‘कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील. कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सस्वर रामचरितमानसचे पठण करणेही वरदान ठरू शकते’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.