
सांगली – कोरोनाची दुसरी लाट मोठी असून गंभीर आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध काटेकोरपणे पाळण्यासाठी सांगली जिल्हावासियांनी साथ द्यावी, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘बाधित रुग्णांसाठी खाटा, औषधे आणि प्राणवायू यांचा साठा उपलब्ध ठेवावा. जिल्हा वार्षिक योजनेचा ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार असून यातून कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यांसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात.’’
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !