सचिन वाझे यांच्या अटकेचे प्रकरण

मुंबई – महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली असली पाहिजे. कुणालाही पाठीशी घालण्याचे मुळीच कारण नाही. दोन्ही अन्वेषण यंत्रणा चौकशी करत आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप असता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचे, कुणाला काढायचे, हे त्या पक्षाचे काम असते. जे दोषी असतील, ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेच्या प्रकरणात प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे केले.
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
Tukaram Mundhe Action : रुग्णालयातून औषधे खरेदी करण्याची सक्तीची केल्यास कारवाई होणार !