
कोल्हापूर – गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा ही १४ गावांची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे चालवण्यात येते. वाढत्या थकबाकीमुळे योजनेतील ग्रामपंचायतींना पाणीपट्टी भरा; अन्यथा नळजोडणी बंद करू, अशी नोटीस कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. उन्हाळ्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पाणीपुरवठा बंद करू नये, यांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्राधिकरणाचे उपअभियंता काटकर आणि शाखा अभियंता लोकरे यांची भेट घेतली. या वेळी पवार यांनी ‘१४ गावांच्या पाणी प्रश्नासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय बंद करू’, अशी चेतावणी दिली.
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !