
कोल्हापूर – गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा ही १४ गावांची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे चालवण्यात येते. वाढत्या थकबाकीमुळे योजनेतील ग्रामपंचायतींना पाणीपट्टी भरा; अन्यथा नळजोडणी बंद करू, अशी नोटीस कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. उन्हाळ्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पाणीपुरवठा बंद करू नये, यांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्राधिकरणाचे उपअभियंता काटकर आणि शाखा अभियंता लोकरे यांची भेट घेतली. या वेळी पवार यांनी ‘१४ गावांच्या पाणी प्रश्नासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय बंद करू’, अशी चेतावणी दिली.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर