
नवी देहली – कृषी क्षेत्रामध्ये संशोधन आणि विकास करण्यामध्ये अधिक सहभाग सरकारी यंत्रणांचाच आहे; मात्र आता वेळ आली आहे की, यामध्ये खासगी क्षेत्राची भागीदारी वाढली पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी मंत्रालयाच्या वेबिनारमध्ये बोलतांना केले.
It is time the private sector increases its participation in R&D in the agriculture sector. It should not be limited to just seeds, but a holistic scientific ecosystem associated to one crop, the entire cycle.
– PM @narendramodi
— BJP (@BJP4India) March 1, 2021
‘आम्ही शेतकर्यांना असे पर्याय देऊ की ते गहू आणि तांदूळ यांचे उत्पादन करण्यापुरतेच सीमित रहाणार नाहीत’, असेही त्यांनी सांगितले.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक