
वित्तं बलं, चित्तं बलं, देह बलं, गेहं बलम् ।
तत् विना तु सर्वं बलं निष्फलम् ॥
अर्थ : पैसा, चित्त, देह आणि घर ही सर्व बले आहेत. यांच्याविना कुठलेही बल निष्फळ ठरते.
गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् । म्हणजे ‘गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते.’
– कृष्णपुष्प (पुष्पांजली), बेळगाव (२१.८.२०२०)
नामजपाचे महत्त्व !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
प्रार्थना करण्यामागील गर्भितार्थ !
निःस्वार्थ प्रेम करा !