सिंघू सीमेवर स्थानिक नागरिकांकडून आंदोलनकारी शेतकर्यांच्या विरोधात निदर्शने

नवी देहली – येथील सिंघू सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या विरोधात येथील स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढत निदर्शने केली. त्यांनी ‘देहली महामार्ग मोकळा करा’, अशी मागणी केली. गेल्या २ मासांपासून शेतकरी येथे ठाण मांडून आहेत.
स्थानिक नागरिकांनी म्हटले की, शेतकर्यांच्या चालू असलेल्या आंदोलनामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच ट्रॅक्टर मोर्च्यामुळे झालेल्या हिंसाचारामुळे भारतीय ध्वजाचा अवमान करण्यात आला.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !