
मुंबई – सार्वजनिक प्रकल्पांसाठी सरकार आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून भूसंपादन करत असेल,तर भूमीमालकांना कायदेशीरदृष्ट्या योग्य भरपाई देणे आणि वैधानिक प्राधिकरणाने घोषित केलेली भरपाई त्यांना मिळेल याची दक्षता घेणे, हे नैतिकदृष्ट्या बंधनकारक असलेले उत्तरदायित्व अधिकारांना जोडून सरकारवर येते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले.

राष्ट्रीय महामार्ग-३च्या रूंदीकरण प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील राहुड गावातील दोन महिलांच्या भूमीविषयीच्या भरपाई आदेशाविरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एन्एच्एआय) केलेली याचिका फेटाळतांना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !