जनतेचे रक्षकच बनले भक्षक ! लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले पोलीस जनतेला कायद्याचे काय मार्गदर्शन करणार ? अशा लाचखोर पोलिसांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे !
अहमदनगर – नांदेडहून नगर येथे बदली झालेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची अल्पकाळातच नगर येथूनही बदली करण्यात आली. याचे कारण हप्तेखोरीच्या संभाषणाची ध्वनिफीत आहे. ध्वनीफितीची पडताळणी करण्यासाठी राठोड यांच्या आवाजाचे नमुने घेण्यास न्यायालयाने मंजुरी दिली असल्याने राठोड यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून चालू असलेल्या राठोड यांच्या चौकशीला वेग प्राप्त होण्याचा अंदाज आहे.

मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !