समाजाला साधना न शिकवल्याचा परिणाम !

थ्रिसूर (केरळ) – येथे दळणवळण बंदीमुळे मद्य न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका ३५ वर्षीय व्यसनी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. इतर वेळी हा तरुण प्रतिदिन २ ते ३ वेळा मद्य पिण्यासाठी जात होता; मात्र दळणवळण बंदी झाल्यानंतर त्याला मद्य न मिळाल्याने तो त्रस्त झाला होता. केरळच्या राज्य सरकारने अत्यावश्यक वस्तूंमध्ये मद्याचा समावेश केला होता; मात्र विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील एका बंदीवानाने मद्य समजून ‘सॅनिटायझर’ प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तो पलक्कड येथील कारागृहात होता.
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
२५ जूनपासून राज्यभरात ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’ !
नीट परीक्षा रहित झाल्याच्या धक्क्यातून लातूरच्या विद्यार्थिनीची आत्महत्या !
नाशिकरोड कारागृह परिसरात आरोपीसमवेत मद्याची मेजवानी करणार्या ३ अधिकार्यांना नोटीस !
पुणे येथील ‘मॉडर्न विद्यालया’च्या प्राचार्य अन् संस्थाचालक यांवर कारवाई करा !