सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘लिहितांना ज्याप्रमाणे अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे ते बोलतांना त्याचा उच्चारही महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांपैकी केवळ संस्कृत भाषेतच याला महत्त्व दिले गेले आहे. याच कारणामुळे भारतात वेदांचे उच्चार सर्वत्र एकसारखे आणि प्रभावी होतात.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !