संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘लिहितांना ज्याप्रमाणे अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे ते बोलतांना त्याचा उच्चारही महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांपैकी केवळ संस्कृत भाषेतच याला महत्त्व दिले गेले आहे. याच कारणामुळे भारतात वेदांचे उच्चार सर्वत्र एकसारखे आणि प्रभावी होतात.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके