
कमलपत्र २४ घंटे पाण्यात असते; पण कधी कुजत नाही. त्याच्यावर पाण्याच्या थेंब टाकला, तर मोती ठेवल्यासारखे वाटते. पाणी चिकटत नाही; म्हणून पाण्याचा मोती होतो. सत्कर्माचा मोती व्हावयाचा असेल, तर ते अहंकार आणि आसक्ती यांना चिकटता कामा नये.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘ही अनंत संपदा’ या ग्रंथातून)
साधना संवाद (पॉडकास्ट)
साधकांनो, भविष्याची काळजी न करता स्वतःची साधना वाढवा !
नामाची गोडी लागण्यासाठी प्रपंचाची आसक्ती न्यून करावी !
सुख-दुःख
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अमृत वचने
ऐसी लागी लगन । मीरा हो गई मगन ।।