
वसई – १ जुलैला मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात २ चारचाकी आणि ३ दुचाकी वाहून गेल्या होत्या. आता पाणी ओसरल्यानंतर शोधमोहीम चालू करण्यात आली. वाघराळपाडा परिसरातील नाल्याला भीषण पूर आला होता. १२ दिवसांनंतर नाल्यातील पाण्याची पातळी ओसरल्याने शोधमोहीम चालू करण्यात आली. या मोहिमेत ‘मारुती इको’ अक्षरशः चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत मिळाली. नाल्यातील मोठमोठ्या दगडांना आणि इतर वस्तूंना धडकल्यामुळे या चारचाकी अक्षरशः झाला आहे. गाडीचा केवळ एक लोखंडाचा सांगाडा झाल्याने गाडी ओळखणेही कठीण झाले.
ठाणे येथे शैक्षणिक सहलीत ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी !
गोव्यात ‘होम स्टे’ला पंचायत किंवा नगरपालिका यांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची अट नको ! – नीती आयोग
एन्.एम्.एम्.टी.च्या ताफ्यात ५१ गाड्यांचे लोकार्पण !
अकोला येथील शेतकर्यांना हानीभरपाई
नाशिक शहर कार्यक्षेत्रात २७ जुलैपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश !
देशात ‘हरित शहर’ म्हणून नाशिकची ओळख निर्माण करू ! – मंत्री गिरीश महाजन