
श्री गोंदवलेकर महाराज सर्व प्रवचनांमध्ये ‘नामस्मरणावर’ भर देतात. महाराजांची प्रवचने, म्हणजे मूलभूत संस्कार करणारी सूत्रे आहेत. या मूलभूत संस्कारांमुळे व्यक्तीस ‘मनाची एकाग्रता’ साधण्याची सवय होते. एकाग्रतेतून आपल्या गुण-दोषांची जाण येते. स्वतःच्या मनाची आकलन शक्ती वाढीस लागते. आत्मविश्वास बळावतो. आपल्या कुटुंबातील इतर सर्वांशी वर्तन कसे सुखद करावे, याचे ज्ञान होते. आपण आणि बाह्य परिस्थिती यांचा परस्पर संबंध कसा आहे, याचे ज्ञान होते. शेजार्यापासून ज्याच्याशी आपल्या व्यवसायात स्वतःचा संबंध येतो, त्यांच्याशी कसे वर्तन ठेवावे, याचे मार्गदर्शन होते.
(साभार : ग्रंथ ‘समग्र व्यक्तीमत्त्व विकास’, सुविचार दैनंदिनी)
परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकणे म्हणजे, ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचाही अभ्यास असणे आवश्यक !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्यामुळे शब्दांचे चैतन्य निर्माण होते !