
‘चिंबल येथे अनधिकृत कूपनलिका खोदल्याच्या प्रकरणी केलेल्या कारवाईचा ६ जुलैपर्यंत अहवाल देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने जलस्रोत खात्याला सांगितले आहे. या अनधिकृत कूपनलिकांच्या प्रकरणी प्रविष्ट झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने हा निर्देश दिला. या वेळी जलस्रोत खात्याचे प्रतिनिधी उच्च न्यायालयाला म्हणाले, ‘‘खात्याने अनधिकृत कूपनलिकांच्या विरोधात मोहीम आरंभली आहे आणि या मोहिमेचा भाग म्हणून चिंबल येथील २७ अनधिकृत कूपनलिकांना टाळे ठोकण्यात आले आहे.’’ (११.६.२०२६)
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
हिंदु धर्म आणि भारत देश यांचे जगावर ऋण
समता आणू पहाणारे याविषयी काही बोलतील का ?
‘एकाग्रता’ गुणाचे महत्त्व
केवळ अद्वैतातच निर्भयता असणे !